सर्वात जास्त बेरोजगारी कोठे भारतात आढळून येते. वास्तविक पाहता काम करण्यासाठी येथे येथे उद्योगधंदे, कारखाने आणि आणि शेती आहे. मात्र येथील प्रत्येक नागरिक गलेलठ्ठ पगारीची नोकरी मिळावी म्हणून प्रयत्न करत राहतो. एवढं प्रयत्न करत राहतो की त्यात त्याचे कमावण्याचे वय निघून जाते. शरीराला आळस प्रिय बनलेला असतो मग कोणतेही काम करावेसे वाटत नाही. थोडं काम केल्यावर भरपूर पगार मिळाव असे त्याला वाटते. नोकरी मिळाली नाही म्हणून तो हताश होतो, नाराज होतो, स्वतःचा आत्मविश्वास गमावून बसतो आणि गैरमार्गाला लागतो. गुटखा खाणे, दारू पिणे ई. गैर मार्गामुळे तो पूर्णतः वाया जातो. त्याऐवजी स्वतःच्या डोक्यातील कल्पना व विचाराने छोटा-मोठा उद्योग चालू करून चार पैसे मिळवले तर बेरोजगारी समाप्त होऊ शकते. मात्र मोठे स्वप्न आणि मोठी आशा यामुळे नेहमीच निराशा पदरात पडते. यावर बेरोजगार युवकांनी विचार करावे.
या ब्लॉग वरील सर्व लेखाचे हक्क सौ.अर्चना नागोराव येवतीकर यांच्याकडे आहेत. परवानगी शिवाय लेख फॉर्वर्ड किंवा प्रकाशित करू नये पाऊलवाट पुस्तकाचे प्रा. इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते प्रकाशन
Subscribe to:
Post Comments (Atom)
अक्षय्य तृतीया ( Akshayya Trutiya )
अक्षय तृतीया : शुभ मुहूर्त हिंदू संस्कृतीत मुहूर्ताला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कोणतेही शुभ कार्य करायचे म्हणजे त्यासाठ...
-
दीपोत्सवाचा सण : दिवाळी दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा. वर्षातून एकदाच येणाऱ्या दिवाळी सणाची आबालापासून वृध्दापर्यंत सर्वानाच चातक पक्ष्य...
-
संतुलित आहार - नागोराव सा. येवतीकर , मु. येवती ता. धर्माबाद अन्न , वस्त्र आणि निवारा या माणसाच्या तीन मूलभूत गरजा...
-
शिक्षकांना स्वातंत्र्य असावे देशाचे भवितव्य शाळेतून घडत असते कारण येथेच देशाचा भावी आधारस्तंभ बनणारा विद्यार्थी शिक्षण घेत असतो....
No comments:
Post a Comment